लग्नासाठी केवळ पत्रिका जुळवणे पुरेसे नसते असे तज्ज्ञांचे मत आहे. १८ पेक्षा जास्त गुण जुळूनही अनेक लग्न तुटतात, तर पत्रिका न बघता केलेली अनेक लग्न यशस्वी होतात. लग्न जमवताना व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक स्थिती, संतती प्राप्तीचे योग आणि आरोग्य या पाच गोष्टी पाहणे अधिक गरजेचे असते. दोघांचाही स्वभाव आणि भविष्यातील आर्थिक परिस्थिती यांचा सखोल अभ्यास केल्यास संसारात सुसंवाद राहतो. संतती प्राप्तीचे योग दोन्ही जोडीदारांच्या कुंडलीत तपासून घेणे भविष्यातील वादांपासून वाचवू शकते. जोडीदाराच्या स्वभावातील उणिवा जाणून घेऊन एकमेकांशी जुळवून घेणे हेच सुखी वैवाहिक आयुष्याचे खरे गमक आहे. यामुळे पुढे जाऊन होणारे मतभेद टाळता येतात. <br />#MarriageAdvice #AstrologyTips #MarathiNews #LokmatBhakti #RelationshipAdvice #MarriageCompatibility <br /><br />लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा : https://whatsapp.com/channel/0029Va9T... <br /><br />Subscribe - / @lokmatbhakti <br /><br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. <br /><br />For Podcasting & Advertisement Contact Us <br />WhatsApp +91 82912 32354 <br />lokmatbhakti@gmail.com
